ज्यांनी कोणीही हे मंत्र संकलन केले असेल त्यांचे आपल्या सर्वांकडून आभार! 🙏
(1) *अन्नाचा दृष्टी दोष घालवण्याचा मंत्र* (एकदाच म्हणावा)
अन्नं ब्रम्ह रसो विष्णूर्भोक्ता देवो महेश्वराः।
इति संचित्यं भुंजानं दृष्टी दोषो न बाधते।।
(2) *जेवणास सुरूवात करण्या आधी म्हणावयाचा मंत्र* —
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे।
ज्ञान वैराग्य सिदध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती।।
(3) *जेवणापुर्वी म्हणण्याचा असाच एक गीतेतील श्लोक* —
ब्रम्हार्पणं ब्रम्ह हविः ब्रम्हाग्नौ ब्रम्हणाहुतम्।
ब्रम्हैव तेन गंतव्य ब्रम्ह कर्म समाधिना।।
(4) *नेत्र विकार होऊ नयेत म्हणून जेवण झाल्यावरचा मंत्र* —
स्वर्यातिंच सुकन्यांच च्यवनं शक्रमश्विनौ।
भोजनान्ते स्मरेद यस्तु तस्य चक्षुर्न हीयते।।
(हात धुतल्यावर ओल्या हाताने दोन्ही डोळ्यांवर अल्प घर्षण करून पाणी लावावे, नेत्र चांगले राहतात)
(5) *भोजन झाल्यावर योग्य रितीने अन्न पचन व्हावे म्हणून जेवणानंतर मंत्र म्हणत पोटावरून हात फिरवावा.*
अगस्त्यं कुंभकर्णं च शनिं च वडवानलं।
आहार प्रति पाकार्थम् स्मरामि च वृकोदरम्।।
अतापि भक्षितो येन वातापीच महाबलः।
अगस्तस्य प्रसादेन भोजनं मम जीर्यताम्।।
(श्रद्धा हवी तर या मंत्रांचा अनुभव येतो)
(6) *लहान मुलांना नजर, दृष्ट लागते त्यावर मंत्र*—
अंजनी गर्भ संभूतं कुमारं ब्रम्हचारिणम्।
दृष्टी दोष विनाशाय हुनुमंतं स्मराम्यहम्।।
(7) *गाढ निद्रा येण्यासाठी, झोपताना खालील मंत्र म्हणावा* —
अगस्तीर्माधवश्चैव मुचकुन्दो महाबलः।
कपिलो मुनि रास्तिकः पंचैते सुख शायिनः।
(8) *वाईट स्वप्ने पडू नयेत या साठीचा मंत्र —*
(झोपण्या अगोदर म्हणावा)
अच्युतं केशवं विष्णुं हरि सोम जनार्दनम्।
हंसं नारायणं कृष्णं जपेत् दुःस्वप्न शान्तये।।
(09) *घराबाहेर पडल्यानंतर, घरी परत येईपर्यंत रक्षण व्हावे यासाठी मंत्र —*
वनमाली गदी शारंगी शंखी चक्रीय नन्दको।
श्रीमान् नारायणो विष्णूर्वासुदेवो भिरक्षतु।।
(ह्यातील मंत्र नंबर -५ चा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला आहे काही वर्षांपूर्वी. जास्त जेवल्यावर जर पोट दुखत असेल तर तो मंत्र पोटावरुन हात फिरवत किमान ५ वेळा म्हणावा म्हणजे पचन नीट होते, गॅस निघून जातो.)
No comments:
Post a Comment